रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यानी सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. फोर्ब्सने ही माहिती...
भारत
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात सांगितले की, विशाखापट्टणम ही आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्लीतील इंटरनॅशनल डिप्लोमॅट अलायन्सच्या एका कार्यक्रमात ही...
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी हे भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्यासोबत त्यांचे सहकारी...
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत, अशा परिस्थितीत भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 104 नवीन रुग्ण...
देशात ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही अभूतपूर्व अशी वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींची संख्या ६० हजारांहून कमी होती, ती आता वाढून सुमारे १ लाख...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसाधारण सुट्टीसह 66 दिवसांत 27 बैठका...
इंदौर येथे आजपासून सुरू होत असलेल्या १७ व्या प्रवासी दिवस संमेलनात सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे राष्ट्रपती आणि प्रतिनिधी भारतात येत आहेत. गुयाना आणि सुरीनामच्या राष्ट्राध्यक्षांनीही भारताला भेट दिली आहे....
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथे महासंकल्प रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शाह यांनी भूमीला आणि तेथील शूर आदिवासी नेत्यांना श्रद्धांजली वाहिली....
अरुणाचल प्रदेशात राज्य निवडणूक कार्यालयाने तयार केलेल्या अंतिम छायाचित्र मतदार यादीत १.५१ टक्के मतदारांची वाढ नोंदवली आहे, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. नवीन मतदार यादीनुसार, ईशान्येकडील राज्यामध्ये एकूण...
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे राहणाऱ्या 600 कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. ज्या कुटुंबांची घरे राहण्यास योग्य नाहीत किंवा खराब झाली आहेत, त्यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी सरकारकडून...